पोलिसांनी दिलेले पत्र.
पोलिसांनी दिलेले पत्र.

औरंगाबाद : जायकवाडी धरणाच्या सुरक्षेत अचानक वाढ

औरंगाबाद - गुप्तचर विभागाने दिलेल्या इशाऱ्यामुळे जायकवाडी धरणावर सुरक्षेच्या बाबतीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच धरणावरील पोलिसांचा बंदोबस्तसुद्धा वाढवण्यात आला आहे. या सर्व घडामोडीमुळे खळबळ उडाली आहे.

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरण नुकतेच ९० टक्के भरले आहे. त्यानंतर जायकवाडी धरणावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला होत आहे. मात्र, आता पर्यटकांना धरणाच्या भिंतीवर जाण्यापासून रोखण्यात आले आहे. परिसरात खासगी गार्ड आणि पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

गुप्तचर विभागाने दिलेल्या इशाऱ्यामुळे जायकवाडी धरणावर सुरक्षेच्या बाबतीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com