

Latur News
esakal
जळकोट: तालुक्यातील ग्रामीण भागात आजही आठवडे बाजाराचे महत्त्व टिकून आहे. स्वयंरोजगाराचे साधन म्हणून या बाजारांनी अनेकांच्या जीवनाला आर्थिक दिला आहे. पूर्वी केवळ तालुक्याच्या किंवा मोठ्या गावाच्या ठिकाणी मिळणारे शेती साहित्य, बी-बियाणे, कपडे व इतर विविध वस्तू आता ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये मिळत असल्याचे दिसत आहे. यातून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.