

Jalna Education
sakal
जालना : दहावी व बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जालन्यातील विद्यार्थ्यांनी स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार करून परीक्षेला सामोरे जात असल्याची बाब समोर आली आहे. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना येणाऱ्या ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी नेमलेल्या समुपदेशकांची देखील गरज भासली नाही.