

Jalna News
esakal
जालना: व्यापारी शहर असलेल्या जालना शहराला अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. अतिक्रमण हटवण्याची सतत मागणी झाल्यानंतर देखील महापालिकेकडून अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली जात नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे महापालिकेकडून अपुरे मनुष्यबळ असल्याचे दिले जाते.