Jalna News: जालना शेतकऱ्यांवर गारपीटचा मोठा फटका; रब्बी पिकांवर संकट

Avkali Garapati Hits Jalna Farmers: जालना जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे गहू, ज्वारी, हरभरा, कांदा, आंबा, टरबूज, खरबूज व द्राक्ष यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले. खरीप हंगामातील पिकांचे नुकसान आणि रब्बी पिकांवरील धक्का यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

धाकलगाव: यावर्षी शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. खरीप हंगामातील अतिपावसामुळे पिकांचे पूर्ण नुकसान झाले होते. या पिकांमधून खर्चही निघाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व आशा रब्बी हंगामातील पिकांवर होती. रब्बी पिके चांगली आल्याने शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com