Jalna Farmers: दुसऱ्या टप्प्यात मिळणार ३५६ कोटी रुपये; अतिवृष्टीचे अनुदान, निधी मंजुरीचा शासन निर्णय, शेतकरी प्रतीक्षेत

Major crop damage reported: soybean, cotton, maize, and vegetables: जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शासनाने ३५६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सुमारे साडेपाच लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
Jalna Farmers

Jalna Farmers

Sakal

Updated on

जालना : जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नुकसानीपोटी जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे ४१२ कोटी ४१ लाख ४७ हजार २२५ रुपयांचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावानुसार राज्य शासनाने ३५६ कोटी ६६ लाख २६ हजारांचा निधी मंजूर केला आहे. दरम्यान, यापूर्वी ६४ कोटी ७५ लाखांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com