Jalna News: बसथांब्याच्या दयनीय अवस्थेमुळे प्रवाशांचे होताहेत हाल; जालना-वडिगोद्री महामार्गावरील प्रकार; उघड्यावरच करावी लागते बसची प्रतीक्षा

Villages Affected by Lack of Bus Stops: जालना ते वडिगोद्री महामार्गावर बसथांबे नसल्याने नागरिकांना प्रवास करताना जीव धोक्यात घालावा लागत आहे.धाकलगाव, शहापूर आणि झिरपी फाटा गावांमध्ये बस थांबे उपलब्ध नसल्यामुळे प्रवासी उघड्यावर उभे राहून बसची वाट पाहतात.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

धाकलगाव: जालना ते वडिगोद्री या महामार्गाचे गेल्या पाच वर्षांत सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र, या मार्गावरील बसथांबे नियोजनबद्ध पद्धतीने उभारण्यात आलेले नाहीत. काही मोजक्या ठिकाणी थांबे असले तरी ते योग्य ठिकाणी नसल्याने नागरिकांना त्याचा कोणताही उपयोग होत नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com