Marathwada News: जायकवाडी धरणावर बाष्पीभवनाचे संकट; तापमान वाढीच्या इशाऱ्याने पाण्याची चिंता वाढली

Current Water Levels and Statistics: जायकवाडी धरणावर बाष्पीभवनाचा वेग वाढला असून तापमानवाढीमुळे पाण्याच्या साठ्यावर ताण निर्माण होण्याची शक्यता आहे.
Marathwada News

Marathwada News

esakal

Updated on

जायकवाडी: मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी (नाथसागर) जलाशयाला एप्रिलच्या मध्यावरच उष्णतेच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. हवामान खात्याने पुढील काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवल्याने जलाशयातील बाष्पीभवनाचा वेग वाढणार असून, पाणीसाठ्यावर मोठा ताण निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com