Parbhani News: ‘महावितरण’ने काढला घाम; जिंतूर शहरासह तालुक्यात खंडित वीजपुरवठ्याने संताप

Heat Wave Intensifies Citizen Discomfort: जिंतूर शहरासह तालुक्यात वारंवार खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक घामाघूम झाले आहेत. ऊन आणि विजेच्या समस्येमुळे व्यवसाय, शालेय अभ्यास आणि घरकाम ठप्प झाले.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

जिंतूर: एकीकडे वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक घामाघूम झाले आहेत. शहरासह संपूर्ण तालुक्यात विजेची समस्या गंभीर बनली आहे. ‘महावितरण’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com