Parbhani News: जिंतूर तालुक्यात पाणीटंचाईची घंटा; आटले तलाव; पशुपक्षी, शेतीसह मानवाच्याही पाण्याचा प्रश्न गंभीर

Impact on Agriculture and Livestock: जिंतूर तालुक्यात पाणीटंचाई; तलाव आटले, जनावर, शेती व मानवी पाणी संकट गंभीर. प्रशासनाने पाणवठे, टँकर सेवा आणि जलसंधारण कामे त्वरित सुरू करावी.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

जिंतूर: तालुक्यातील पाझर, सिंचन तसेच गावपातळीवरील तलाव मार्च महिन्यातच कोरडेठाक पडल्याने यंदाच्या उन्हाळ्यात जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. समाधानकारक पावसाच्या नोंदी असूनही जमिनीतील पाणीपातळी अपेक्षितरीत्या न वाढल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com