

Jalna News
esakal
घनसावंगी: तालुक्यात गत खरीप हंगामात अतिवृष्टीने पिके हातची गेली. त्यानंतर रब्बी हंगामातील ज्वारीच्या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात आले. विशेष म्हणजे ज्वारीच्या उत्पन्नाबरोबर जनावरांसाठी कडबा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्याने यंदा पशुपालकांकडून चाऱ्याची साठवणूक होत आहे.