Dharur water crisis news: सहा पाणी योजना असूनही धारूरकरांना पाण्यासाठी भटकंती; वीस दिवसांपासून पुरवठा खंडित, ७५ वर्षांच्या आजीचा संघर्ष

सहा पाणी योजनांवर कोट्यवधी खर्चूनही धारूरकरांना २०-२५ दिवसांनीच पाणी; ७५ वर्षांच्या आजींसह नागरिकांची टँकर, विहिरीवर भटकंती
Financial Burden: Drying Wells and Borewells Push Families Toward Expensive Private Tankers

Financial Burden: Drying Wells and Borewells Push Families Toward Expensive Private Tankers

Sakal

Updated on

किल्लेधारूर : शहरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी सहा स्वतंत्र पाणी योजना अस्तित्वात असूनही प्रत्यक्षात पाण्याचा गंभीर तुटवडा जाणवत आहे. गेल्या वीस दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असून अनेक भागांमध्ये २० ते २५ दिवसांच्या अंतरानेच पाणी मिळत आहे.परिणामी नागरिकांची पाण्यासाठी मोठी भटकंती होत आहे नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ खंडित पाणी पुरवठा सुरळीत करावा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com