

Jalna News
esakal
कुंभार पिंपळगाव: एकीकडे सूर्य आग ओकत असतानाच सोमवारी (ता.२७) घनसावंगी १३२ केव्ही उपकेंद्रातून तातडीच्या कामासाठी सलग चौदा तास वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यामुळे गावासह परिसरातील ग्रामस्थांनी जीव मुठीत धरून दिवस काढला. दरम्यान, गावातील विविध आरओवरील पाणीही संपल्याने ग्रामस्थांचे मोठे हाल झाले.