Latur Farmers: पैसे नकोत, जमिनीच्या बदल्यात जमीनच द्या; शेतकऱ्यांची अट; लातूर तालुक्यामध्ये हातात आसूड घेऊन आंदोलन

Latur News: शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचा संपादन करण्याच्या सरकारच्या निर्णयावर लातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यांना तुटपुंजे मोबदला नको असून योग्य मोबदला आणि पर्यायी जमीन दिली जावी, अशी मागणी केली आहे.
Latur Farmers
Latur Farmerssakal
Updated on

लातूर : शक्तिपीठ महामार्ग करण्याचा हट्ट सरकारने धरला आहे. तो पूर्ण करण्यासाठी सरकारला आमची शेतजमीन हवीच आहे तर घ्या. पण, जमिनीच्या मोबदल्यात आम्हाला तुटपुंजे पैसे नकोत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com