

Latur News
esakal
लातूर: आखाती देशात सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम गॅस पुरवठ्यावर झाला आहे. त्यातच गॅस एजन्सी चालकाकडून घरपोच सिलिंडरची सेवा दिली जात आहे. असे असले तरी गॅस सिलिंडर मिळेल की नाही या भीतीने नागरिक एजन्सीच्या गोदामावर गर्दी करताना दिसत आहे. विशेष म्हणजे दररोज एजन्सीसमोरील रांगा वाढतच आहेत.