Beed News : वीज पडल्याने आठवड्यात चौघांचा मृत्यू; १० वर्षांत ८७ जणांनी प्राण गमावले, जिल्ह्यात एकही विजरोधक यंत्र नाही

Maharashtra Weather : बीड जिल्ह्यात मागील आठवड्यात वीज पडून चौघांचा मृत्यू झाला असून, गेल्या दहा वर्षांत ८७ जणांचा जीव गेला आहे. तरीही जिल्ह्यात एकाही ठिकाणी वीजरोधक यंत्र नाही, ही बाब चिंतेची आहे.
Beed News
Beed News sakal
Updated on

बीड : नैसर्गीक आपत्तीला रोखणे कठीण असले तरी काही उपाय योजनांच्या माध्यमातून आपत्तीचा प्रकोप कमी करता येतो. तसेच आकाशातून कोसळणाऱ्या वीजेला प्रतिबंधासाठी वीजरोधक यंत्रणा काम करते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com