Lightning Deaths : तीन वर्षांत वीज पडून २०४ जणांचा मृत्यू, नांदेड, लातूर, परभणी जिल्ह्यांत सर्वाधिक प्रमाण

Weather Disaster : मराठवाड्यात गेल्या तीन वर्षांत वीज पडून २०४ नागरिकांचा आणि ३,२४६ पशुधनांचा मृत्यू झाला असून, नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक बळी गेले आहेत.
Lightning Deaths
Lightning Deaths Sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात गेल्या तीन वर्षांत वीज पडून २०४ जणांचे मृत्यू झाले. यात सर्वाधिक मृत्यू नांदेड जिल्ह्यात; तर त्याखालोखाल लातूर व परभणी जिल्ह्यांमध्ये झाले आहेत. नांदेड जिल्ह्यात ४३ जणांचे वीज पडून मृत्यू झाले आहेत. मराठवाड्यात गेल्या तीन वर्षांत वीज पडून ३ हजार २४६ पशुधन दगावले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com