Maharashtra Weather : कमाल तापमान वाढीची शक्यता, मोसंबी फळगळ होत असल्याने फवारणीचे आवाहन

Climate change and farming effects : जिल्ह्यात येत्या पाच दिवसांत हवामान कोरडे राहणार असून, कमाल तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सिअस असेल. किमान तापमान १५ ते १७ अंश राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Maharashtra Weather
Maharashtra WeatherSakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : जिल्हाभरात येत्या पाच दिवसांत हवामान मुख्यतः कोरडे व स्वच्छ राहणार आहे. कमाल तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. किमान तापमान १५ ते १७ अंश सेल्सिअस राहणार असून १६ ते ४९ टक्के सापेक्ष आर्द्रता असेल. वाऱ्याचा पाच ते सात किलोमीटर वेग राहणार असल्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com