Maratha Reservation: मंत्री विखेंनी फडणवीसांचे ऐकून मराठा समाजाचे नुकसान केले; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, अंतरवालीत न येण्याचा इशारा

Manoj Jarange Warns Vikhe Not to Visit Antarwali Sarati: मनोज जरांगेंचा आरोप : राधाकृष्ण विखे पाटील यांनी फडणवीसांचे ऐकून मराठा समाजाचे वाटोळे केले, समितीच्या निर्णयांमुळे मोठे नुकसान झाल्याचा दावा
Manoj Jarange Makes Serious Allegations Against Radhakrishna Vikhe Over Maratha Issues Says Do Not Come to Antarwali

Manoj Jarange Makes Serious Allegations Against Radhakrishna Vikhe Over Maratha Issues Says Do Not Come to Antarwali

esakal

Updated on

-दिलीप दखणे

वडीगोद्री : मंत्री विखे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे ऐकून मराठा समाजाचे वाटोळे केले सुरवातीला वाटले समाजाचे कल्याण करतील पण त्यांनी नुकसान केल आहे. आम्ही सरकारला समजुन घेणार नाही विखे यांनी समिती मधुन मोठ समाजाच नुकसान केल आहे असे अंतरवाली सराटी येथे मंगळवार ता.8 रोजी पत्रकार परिषद मध्ये बोलतांना मराठा आंदोलन मनोज जरांगे यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com