"मुंबईला जाण्याची घोषणा दोन-तीन दिवसांत करणार आहे. या वेळी आम्ही निर्णय होईपर्यंत माघारी येणार नाही. शासनाला हे आंदोलन जड जाईल."
-दिलीप दखणे
वडीगोद्री : अंतरवाली सराटी येथे स्थगित केलेल्या सातव्या आमरण उपोषणानंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) हे परत आंदोलन करत असून या वेळी त्यांनी शनिवार (ता.15) पासून साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) येथील पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.