Manoj Jarange : जरांगेची सरकारला २९ दिवसांची मुदत, आरक्षण न केल्यास पुन्हा उपोषण

Maratha reservation : मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अभिनंदन केले असले तरी ५ जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण न झाल्यास अंतरवाली सराटी येथे मराठा समाज सामूहिक उपोषण करणार, असा इशारा दिला.
Manoj Jarange
Manoj Jarange sakal
Updated on

जालना : ‘‘मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन आहे. सरकारमधील हे तिघेही जुनेच नव्याने आले आहेत. मराठा आरक्षणाचा दीड वर्षांपासूनचा प्रश्न त्यांना नवीन नाही. त्यामुळे पाच जानेवारीपर्यंत (२९ दिवस) आरक्षणाची मागणी पूर्ण करावी, अन्यथा अंतरवाली सराटी येथे कोट्यवधी मराठा समाज सामूहिक उपोषणासाठी पुन्हा येईल, अशा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com