Parbhani News: कापूस लिलाव प्रक्रिया १५ मे पासून होणार बंद ; मानवत बाजार समितीचा निर्णय

Manwat Cotton Auction to Close from May 15: मानवत बाजार समितीने १५ मे पासून कापूस लिलाव बंद करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांनी आपला कापूस १५ मेपूर्वी लिलावाद्वारे विकावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

मानवत: बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी यार्डात नोव्हेंबरपासून सुरू असलेला कापूस लिलाव १५ मे पासून बंद करण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे. शेतकऱ्यानी आपला कापूस १५ मे पूर्वी लिलावाद्वारे विक्री करावा, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाने केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com