

Aditya Thackeray
sakal
छत्रपती संंभाजीनगर: ‘‘राज्य सरकार प्रत्येक प्रश्नावर केवळ आश्वासने देऊन वेळ मारून नेत आहे. त्यामुळे मराठा, ओबीसी समाज तसेच विद्यार्थ्यांसह ‘जेन झी’ रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. सर्वत्र असंतोष आहे, जनतेची फसवणूक करणारे सरकार राज्य पुढे कसे नेणार?’ असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज केला.