Farmers Compensation : शेतकऱ्यांसाठी दोन हजार ७३८ कोटी; मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीची मिळणार भरपाई

Agriculture News : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीसाठी राज्य सरकारने दोन हजार ७३८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे २५ लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
Farmers Compensation
Farmers Compensationsakal
Updated on

लातूर धाराशिव : अतिवृष्टीने किंवा नैसर्गिक आपत्तीने शेती पिकांचे नुकसान झाले तर दोन-दोन वर्षे शासनाकडून भरपाईची रक्कम मिळत नाही, याचा अनुभव शेतकऱ्यांना वारंवार येतो. आता मात्र राज्यात स्पष्ट बहुमताने सत्तेवर येताच महायुती सरकारने राज्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीतील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी भरपाईसाठी निधी मंजूर केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com