Marathwada News: मराठवाड्यात अवकाळी पावसाचा फटका; ११ हजार हेक्टरवर रब्बी व फळबागांचे नुकसान

Unseasonal Rain and Hailstorm in Marathwada: मराठवाड्यात १६ ते १९ मार्च दरम्यान अवकाळी पाऊस, गारपिटी व वादळी वाऱ्यामुळे रब्बी पिकांसह फळबागांचे ११,५७२ हेक्टर क्षेत्र नुकसान झाले.
Marathwada News

Marathwada News

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात १६ ते १९ मार्चदरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे रब्बी पिकांसह फळबागांचे ११ हजार ५७२ हेक्टरवर नुकसान झाले. यात २० हजार ८९६ शेतकरी बाधित झाले. सर्वाधिक, आठ हजार ४५५ हेक्टरवर नुकसान एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहे. या जिल्ह्यातील ३८७ गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला असून १५ हजार ३०२ शेतकरी बाधित झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com