Georai News : खरीप हंगामात शेतकऱ्यांची लुट खपवून घेतली जाणार नाही, आमदार विजय पंडित यांचा इशारा

Fertilizer Distribution : खरीप हंगामात बियाणे व खत टंचाईच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा गेवराईचे आमदार विजय पंडित यांनी अधिकाऱ्यांना दिला.
Fertilizer Distribution
Fertilizer DistributionSakal
Updated on

गेवराई : अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेल्या खरिप हंगामात बियाणे आणि रासायनिक खतांचा तुटवड्यातुन शेतक-यांची आर्थिक लुट केल्यास ते खपवून घेणार नाही.अशा कडक सुचना काल गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी खरिपपूर्व आढावा बैठकीत आधिका-यांना दिल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com