Dharashiv News: अवकाळीचा ७१ गावांना फटका, ९९८ हेक्टर रब्बी, ४०९ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान; दीड हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

Natural Disaster Hits 71 Villages in Nanded: नांदेड जिल्ह्यातील ७१ गावांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे एक हजार ४०७ हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे. लोहारा, तुळजापूर आणि उमरगा तालुक्यात शेतकरी संकटात सापडले आहेत.
Dharashiv News

Dharashiv News

esakal

Updated on

धाराशिव: जिल्ह्यामध्ये सोमवार ते गुरुवार (ता. १६ ते १९) या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस, सोसाट्याचा वारा आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने सादर केलेल्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यातील ७१ गावांना नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला असून, एक हजार ४०७.४० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com