Nathsagar Dam : नाथसागर धरणाचा पाणीसाठा वाढून धरण अर्धे भरले; धरणाचा पाणीसाठा ५२.३६ टक्के

नासिक जिल्ह्यात जुन महिन्यात मुसळधार पाऊस झाला असल्याने नाथसागर धरणाची पाणी पातळी वाढण्यास सुरुवात झाली.
nathsanag dam
nathsanag damsakal
Updated on

पैठण - येथील जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागरात नासिक येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी दूधडी भरून वाहत आहे. त्यामुळे नाथसागर धरणाचा पाणीसाठा वाढत असुन आता हे धरण अर्धे भरले आहे. धरणाचा पाणीसाठा ५२.३६ टक्के झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com