HariBhau Bagde : नवीन शैक्षणिक धोरण महत्त्वाचे : राज्यपाल बागडे

Education Policy : शिक्षण ही विकसनशील भारताची प्रमुख घटक आहे. नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारतीय ज्ञानपरंपरेला नवी दिशा मिळणार असल्याचे राज्यपाल बागडे यांनी सांगितले.
HariBhau Bagde
HariBhau Bagdesakal
Updated on

जालना : चांगले शिक्षण विकसित भारताचे प्रमुख अंग आहे. शिक्षणामुळेच देशातील गरिबी आणि वाईट वृत्ती हद्दपार होतील. विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावण्याचे काम शिक्षकाने करावे. नव्या-जुन्या ज्ञानाची सांगड नवीन शैक्षणिक धोरणात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com