Marathwada News : “साहेब, आम्हाला पण भीती वाटते!” पीक वाचवायचं की जीव; निल्लोड परिसरात अंधारात गहू भरणी करताना शेतकरी धोक्यात!

Farmers Safety : निल्लोड परिसरात मजुरांच्या टंचाईमुळे शेतकरी कुटुंबासह रात्री गहू भरणी करत असून अपुऱ्या प्रकाशात त्यांचा जीव धोक्यात आला आहे. वन्य प्राण्यांच्या भीतीतही पीक वाचवण्यासाठी शेतकरी झगडत आहेत.
Night Wheat Harvest Turns Risky for Farmers

Night Wheat Harvest Turns Risky for Farmers

Sakal

Updated on

महेश रोडे

निल्लोड : रब्बी हंगाम जोरात सुरू असताना निल्लोड परिसरातील शेतकरी जीव मुठीत धरून रात्री गहू भरणीचे काम करत आहेत. दिवसा मजुरांची तीव्र टंचाई, वेळेचा ताण आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे शेतकरी कुटुंबासह रात्री उशिरापर्यंत शेतात काम करण्यास मजबूर झाले आहेत. मात्र अपुऱ्या प्रकाशात सुरू असलेल्या या कामामुळे शेतकऱ्यांची सुरक्षा गंभीर धोक्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com