11th Class Admission: अकरावीच्या प्रवेशासाठी आज अखेरची संधी; ३२ हजार विद्यार्थ्यांनी निश्चित केला प्रवेश

Latur News: लातूर विभागात अकरावी प्रवेशाच्या केंद्रीय प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत ३२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. पहिल्या फेरीसाठी प्रवेश घेण्याची अंतिम मुदत ७ जुलै आहे.
11th Class Admission
11th Class Admissionsakal
Updated on

लातूर : इयत्ता अकरावीसाठी यंदा केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जात असून याअंतर्गत आजवर लातूर विभागातील सुमारे ३२ हजार ५६७ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com