Paithan Farmers: शेतात जाण्यास रस्ताच नाही! दोन वर्षे पाठपुरावा करूनही न्याय नाही; शेतकरी भावंडांचे आमरण उपोषण

Paithan Farmers Begin Hunger Strike Over Farm Road Dispute: दोन वर्षांच्या पाठपुराव्यानंतरही शेतरस्त्याचा प्रश्न कायम; महसूल प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात रांजनगाव दांडगा येथील शेतकरी भावंडांचे तहसील कार्यालयात आमरण उपोषण
Farm Road Dispute In Paithan Farmers Begin Hunger Strike After Two Years As Revenue Offices Fail To Provide Justice

Farm Road Dispute In Paithan Farmers Begin Hunger Strike After Two Years As Revenue Offices Fail To Provide Justice

esakal

Updated on

-चंद्रकांत तारु

पैठण : शेतात जाण्यासाठी हक्काचा रस्ता मिळावा म्हणून शेतकऱ्याने तहसील कार्यालयासह संबंधित सर्व महसूल कार्यालयांत नियमानुसार अर्ज दाखल करुनही त्यांच्या अर्जाची कुणीच दखल न घेतल्याने रांजनगाव दांडगा (ता.पैठण) येथील शेतकरी भावंडांनी पैठण तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मंगळवार (ता.१८) पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com