Jalna News : जालन्याच्या वाढत्या गुन्हेगारीला गुन्हेगारच जबाबदार; पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे अजब वक्तव्य

जालना शहरात मागील काही दिवसांपासून सातत्याने खुनाच्या घटना घडत आहेत. महिनाभरामध्ये शहरात दोन खून झाले आहेत.
pankaja munde

pankaja munde

sakal

Updated on

- उमेश वाघमारे

जालना - जालन्यात बाहेरचे लोक येऊन क्राईम करत नाहीत. जालन्यातीलच लोक गुन्हे करतात. त्यामुळे जालन्याच्या वाढत्या गुन्हेगारीला गुन्हेगार जबाबदार आहेत, असे अजब शोध पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी लावला आहे. जर वाढत्या गुन्हेगारीला गुन्हेगार जबाबदार असतील तर पोलिस प्रशासन काय? करताय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com