Phulambri News : बाजार समिती अन् महानगरपालिकेचा अखेर तिढा सुटला; आ. अनुराधा चव्हाण यांच्या मध्यस्थीला यश

Municipal Corporation : फुलंब्रीतील बाजार समितीचे मुख्य कार्यालय २२ मार्च रोजी महानगरपालिकेच्या आदेशावर सील करण्यात आले होते, परंतु अनुराधा चव्हाण आणि अतुल चव्हाण यांच्या मध्यस्थीमुळे दोन्ही संस्थांमधील वाद सुटला आहे.
Phulambri News
Phulambri NewsSakal
Updated on

फुलंब्री : महानगरपालिका व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्यातील मालमत्ता कर भरणभावी महानगरपालिकेच्या आदेशानुसार बाजार समितीचे मुख्य कार्यालय २२ मार्च रोजी सिल केले होते. आमदारा अनुराधा चव्हाण व मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी मध्यस्थी करून बाजार समिती व महानगरपालिकेचा अखेर तिढा सोडवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com