Rajesh Tope : जालना जिल्हयात ओला दुष्काळ जाहीर करण्याची माजी मंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे मागणी

Ambad Flood : जालना जिल्ह्यातील अंबड-घनसावंगी परिसरात अतिवृष्टीमुळे शेती व जनावरांचे मोठे नुकसान झाले असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Rajesh Tope

Rajesh Tope

Sakal

Updated on

अंबड : जालना जिल्हयात ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी एका लेखी निवेदनाव्दारे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com