Rajesh Tope : मतांचे जातीय ध्रुवीकरण झाले, हक्काचे मतदान दुरावले; ईव्हीएमबद्दलही संशय निवडणुकीत धनशक्तीचा अधिक वापर

Maharashtra Assembly Election : जालना विधानसभा निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात विरोधकांच्या लक्ष्मी दर्शन व जातीय ध्रुवीकरणामुळे पराभव झाल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. त्यांच्या प्रचार यंत्रणेने चांगले काम केले, तरीही हक्काचे मतं दुरावली.
Rajesh Tope
Rajesh Tope sakal
Updated on

विधानसभा निवडणूक झाली. यात कोण, कसे, का? पराभूत झाले याचे विश्लेषण राजकीय तज्ज्ञ, कार्यकर्ते करीत आहेत. आरोप-प्रत्यारोपही होत आहेत. पण, जे उमेदवार पराभूत झाले, त्यांना स्वतःच्या पराभवाबद्दल काय वाटते? विजयासाठी ते कुठे कमी पडले, याचे त्यांनीच स्वतः केलेले विश्लेषण..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com