Beed News: अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान तरुणाने गळफास लावून संपवलं जीवन

Crop Loss: आडस तालुक्यातील २७ वर्षीय रवी आकुसकराने शेती नुकसान आणि हाताला काम नसल्यामुळे दोरीने गळफास लावून जीवन संपवलं. त्याचा परिवारआई-वडील, पत्नी, तीन वर्षाचा मुलगा, भाऊ व बहीण सध्याच्या आर्थिक आणि मानसिक तणावामुळे दु:खात आहे.
Beed News

Beed News

sakal

Updated on

केज : अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान व हाताला काम नाही कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा कसा? या विवंचनेतून एका सत्तावीस वर्षीय तरूणाने दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता.०९) आडस येथील सोनवळा रस्त्यालगत घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com