

Latur News
esakal
रेणापूर: यावर्षीच्या कडक उन्हाळ्यात एप्रिलअखेर भंडारवाडी येथील रेणा मध्यम प्रकल्पात ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या गावांना पिण्यासाठी व सिंचनासाठी पाण्याबाबत आधार राहणार आहे. रेणापूर व पानगावसारख्या मोठ्या शहरातील नागरिकांना हा एक दिलासाच आहे.