Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

आडूळ परिसरात जलसाठे तळाशी, विहिरी कोरड्या; मोसंबी, डाळिंब, आंबा फळबागा पाण्याअभावी उद्ध्वस्त, शेतकऱ्यांवर झाडे तोडण्याची वेळ
Ground Report: Severe Water Crisis Destroys Sweet Lime Orchards in Adul Belts

Ground Report: Severe Water Crisis Destroys Sweet Lime Orchards in Adul Belts

Sakal

Updated on

आडूळ : आडूळ सह परिसरात यंदा उन्हाची तीव्रता वाढल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथील लहान-मोठे तलाव, पाझर तलाव, बंधारे आणि विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसमोरील संकट अधिक गडद झाले आहे. विशेषतः मोसंबी, डाळिंब, आंबा आदी फळबागांना पाण्याअभावी मोठा फटका बसत असून अनेक शेतकऱ्यांवर स्वतःच्या हाताने फळबागा तोडण्याची वेळ आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com