Paithan News : जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ

जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. या पाणी पातळीने ४० टक्के पातळीचा टप्पा ओलांडला आहे.
Nathsagar Dam
Nathsagar Damsakal
Updated on

पैठण - जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. या पाणी पातळीने ४० टक्के पातळीचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या पाच दिवसात धरणात १२ टक्के पाणी साठ्यात वाढ झाली आहे. धरणाचा शुक्रवारी (ता. २७) ४०.२२ इतका झाला आहे. अशी माहिती धरण शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी शुक्रवारी (ता. २७) दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com