dharashiv kalamb mla
sakal
येरमाळा - मुंबई राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात धाराशिव–कळंब मतदारसंघाचे आमदार यांनी जिल्ह्यातील विद्युत ग्राहकांवर स्मार्ट मीटरमुळे ओढवलेल्या आर्थिक संकटाचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जुने,सुरळीत चालणारे विद्युत मीटर बदलून नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात आले असून, त्यानंतर ग्राहकांना दरमहा वाढीव वीजबिल येत असल्याचा आरोप आमदारांनी सभागृहात केला.