Bhoom News : चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले ८५ प्रवाशांचे प्राण

महाराष्ट्र राज्यातील बहुचर्चित भूम आगाराच्या भूम -बोरिवली या बसचे पुण्याकडे जाताना मागील एक टायर गळून पडला.
st bus tyre remove
st bus tyre removesakal
Updated on

- धनंजय शेटे

भूम - महाराष्ट्र राज्यातील बहुचर्चित भूम आगाराच्या भूम -बोरिवली या बसचे पुण्याकडे जाताना मागील एक टायर गळून पडला व एक टायर अडकून पडल्याने चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमध्ये प्रवास करत असलेल्या ८५ प्रवाशांचा जीव वाचला आहे. योगायोगाने आज परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धाराशिव जिल्ह्यामध्ये असताना ही घटना घडली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com