Sugarcane Season : ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात; ‘समृद्धी’ आज तर ‘समर्थ’, ‘सागर’ लवकरच होणार बंद

Sugar Mills : घनसावंगीतील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असून समृद्धी साखर कारखाना १३ मार्च रोजी बंद होणार आहे. समर्थ आणि सागर कारखानेही लवकरच गाळप बंद करणार आहेत.
Sugarcane Season
Sugarcane Seasonsakal
Updated on

घनसावंगी : तालुक्यातील तीन साखर कारखान्यांपैकी समृद्धी साखर कारखाना गुरुवारी (ता. १३) गाळप बंद करणार आहे, तर गूळ पावडर कारखाना बंद करण्यात आला आहे. तसेच समर्थ व सागर या दोन्ही कारखान्यांचा उर्वरित गाळप हंगाम आठवडाभरात संपविणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com