

Jal Jeevan Mission Fails in Takli Rajeray: Pipes Broken, Villages Dry
Sakal
टाकळी राजेराय : हर घर जल नल से जल हे ब्रिद वाक्य घेउन प्रत्येक गावात कोट्यावधी रुपये खर्चुन करण्यात आलेल्या महत्वकांक्षी जलजिवन मिशनच्या पाईपलाईन मधुन पाणीच येत नसल्यामुळे जलजिवन चे मिशन फेल होत असल्याचे म्हटण्याची वेळ आली आहे.