Farmers Endlife : गेवराईतील तीन शेतक-यांनी एकाच दिवशी मृत्यूला कवटाळले!

कधी दुष्काळसदृश परिस्थिती, कधी अवकाळी तर कधी अतिवृष्टी अन् गारपीट यामुळे ग्रामीण भागातील गावखेड्यातील शेती व्यवसाय वर्षानुवर्ष धोक्यात चालला आहे.
farmers endlife in georai
farmers endlife in georaisakal
Updated on

गेवराई - अतिवृष्टी, अवकाळी अन् सततच्या नापिकीने सरकारी बँकेच्या कर्जाचा डोंगर वाढता होत चालल्याने बीडमधील गेवराईतील तीन शेतक-यांनी एकाच दिवशी (ता. ३) गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com