MLA Prashant Bamb
sakal
कायगाव - गंगापूर तालुक्यातील अमळनेर वस्ती येथे रविवारी (ता. ९) रोजी दुपारी १२ वाजेनंतर गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्यात बुडून तन्वी अविनाश मिसाळ (वय-अडीच वर्षे) आणि आयुष रविंद्र मिसाळ (वय-३ वर्षे) या दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.