Manoj Jarange Patil : आरक्षण मिळविण्यासाठी एकजूट महत्वाची

मनोज जरांगे पाटलांची धानोरा गावात चावडी बैठक. कुठलीही पूर्वकल्पना न देता थेट पोहचले गावात.
manoj jarange patil
manoj jarange patilsakal
Updated on

सिल्लोड - आरक्षण मिळविण्यासाठी एकजूट महत्वाची आहे. आपली मुले आपली संपत्ती आहे. त्यांच्या भवितव्याचा विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे नेत्यांची हाजी हाजी करणे सोडून मुलांच्या शिक्षण, नोकरी याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. धानोरा (ता.सिल्लोड) येथे आयोजित करण्यात आलेल्या चावडी बैठकीत ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com