Jalna News: रामनगरमध्ये अवकाळी पावसाने रब्बी पिकांची केली माती; शेतकऱ्यांना दुहेरी संकट; पंचनामे करून भरपाईची मागणी

Unseasonal Rain Devastates Rabi Crops: रामनगरमध्ये अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी, कांदा, हरभरा यासह रब्बी पिकांचे मोठे नुकसान. शेतकऱ्यांनी पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली आहे.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

रामनगर: खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, मूग, उडीद पिकाचे मोठ्या नुकसान झाले होते. याचे दुःख बाजूला सारत रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, कांदा या पिकांची लागवड शेतकऱ्यांनी केली; पण ऐन काढणीच्या वेळेस पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने संपूर्ण पीक मातीमोल झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com