Dharashiv News : अनेक वर्षांनंतर वालवड टँकरमुक्त; जल जीवन मिशनमुळे कायमस्वरूपी पाणीपुरवठा

Bhum News : जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार आणि सीईओ डॉ. मैनांक घोष यांची गावाला भेट; ग्रामस्थांचा गौरव
Bhum News
Bhum NewsSakal
Updated on

भूम : तालुक्यातील वालवड टँकरमुक्त झाले आहे. जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेमुळे गावाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटल्यामुळे जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकरी डॉ. मैनांक घोष यांनी नुकतीच वालवडला भेट देत पाहणी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com