Shahajibapu Patil : ‘आम्ही उष्टे खाणारे नाही; तुमचे तुम्हाला राहू द्या’; सरकारने मराठा आरक्षणाबाबत तत्काळ निर्णय घ्यावा

मराठा समाज हा शेती करणारा समाज आहे. पूर्वी मोठ्या प्रमाणावर शेती असली, तरी पिढ्यान्‌पिढ्या जमिनीचे विभाजन होत गेल्याने आज शेतीचे क्षेत्र कमी झाले आहे.
shahajibapu patil

shahajibapu patil

sakal

Updated on

अंतरवाली सराटी - मराठा समाज हा शेती करणारा समाज आहे. पूर्वी मोठ्या प्रमाणावर शेती असली, तरी पिढ्यान्‌पिढ्या जमिनीचे विभाजन होत गेल्याने आज शेतीचे क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा सरकारने गांभीर्याने विचार करून तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com